नवी दिल्ली : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे जवान आमचे रिअल हिरो असल्याचं मत यावेळी या क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं. यावेळी या जवानांना क्रिकेटपटूंनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.