मुंबई :  मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज वादळ आलं होतं...  त्याचं नाव होतं गेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या तडाखेबाज फलंदाजीने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल याने भारतातील टी-२० वर्ल्ड  कप -२०१६ मधील पहिले वहिले शतक झळकावले आहे. 


गेलने ही कीमया  ४७ चेंडूत पूर्ण केली.   आपल्या शंभर धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ११ षटकार लगावले आहेत. 


टी-२० मध्ये १२ शतक करणारा गेल पहिला खेळाडू झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक लगावण्याच्या यादीत गेल तिसऱ्या स्थानावर गेला आहे.