नागपूर : आजपासून टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम सुरू झाला. पहिलाच सामना भारत आणि न्यूजीलंड यांच्यात आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात विजयी सलामीने करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा शांतबाईचं गाणं हे आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचमध्ये ही गाजत होतं. नागपूरच्या मैदानावर प्रेक्षकही या गाण्यावर ताल धरत होते. 


शांताबाईच्य़ा गाण्यासोबत क्रिकेट चाहते सामन्याची ही पुरेपुरे मजा घेत आनंद साजरा करत आहेत.