मिरपूर: बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला. मिरपूरच्या मैदानामध्ये भारतीय संघानं भरपूर सेल्फी काढले. खेळाडूंनीही हे सेल्फी सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत.