कोलकाता : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक निर्णय चांगलाच महागात पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच टोमणे मारले. इंग्लंडच्या इनिंगदरम्यान कोहलीने डीआएसचा निर्णय घेतला मात्र तो चुकीचा ठरला. यानंतर सोशल मीडियावर कोहलीची खिल्ली उडवण्यात आली.