लंडन : भारताची सलामीवीर पूनम राऊतने इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये शानदार अर्धशतक झळकावलेय. तिने ७५ धावांत हे अर्धशतक झळकावलेय. तिचे वनडेमधील हे दहावे अर्धशतक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने १२० धावांचा टप्पा पार केलाय. भारताच्या दोन विकेट पडल्यात. भारताला या सामन्यात विजयासाठी २२९ धावांची आवश्यकता आहे. 


इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या. झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनी इंग्लिश गोलंदाजांना २२८ धावांवर रोखले.