मुंबई । तानसा धरण भरले

Thu, 25 Jul 2019-11:35 pm,

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. तानसा धरणातून मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. तुळशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link