मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ - अजित पवार

Thu, 27 Feb 2020-6:50 pm,

मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच तीन महिन्यात कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link