औरंगाबाद । टोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले

Thu, 27 Sep 2018-5:10 pm,

औरंगाबाद : टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिली आहेत. दर्जेदार टोमॅटो पिकवूनही भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. किलोला फक्त तीन रुपये भाव आलाय. दरम्यान, जालन्यातही तीन दिवसांपूर्वी केवळ 1.50 रुपया भाव मिळाल्याने शेतकरी हैरान आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link