कोलंबो : या वेळची सर्वात मोठी बातमी येते आहे ती श्रीलंकेमधून... श्रीलंकेम्ये १० दिवसाची आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लीम धर्माच्या लोकांमध्ये काही हिंसात्मक गोष्टीमुळे आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे.


भारतीय क्रिेकेट टीम सध्या श्रीलंकेत आहे. आज निदास ट्रॉफीची तिरंगी मालिका रंगणार आहे. या टी-20 सिरीजमधला पहिला सामना आज भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. पण आता या आणीबाणीमुळे सामना होणार की नाही याबाबत अजून शंका आहे.