मुंबई : 'झी मराठी' टिव्हीवरील 'लागीरं झालं जी' मालिका सध्या लोकप्रियेच्या शिखरावर आहे. सैन्यात असलेला अजिंक्य तथा आज्या आणि शीतल यांच्यातील प्रेमकथा आहे. वेगळं कथानक आणि दमदार अभिनयामुळं 'लागीरं झालं जी' मालिका चर्चेत आहे. मात्र, नवीन लग्न झालेले जोडपं आज्या आणि शीतली हनिमूनसाठी महाबळेश्वरमध्ये पोहोचलेय. तेथे अनेक गंमती जमती घडल्यात. त्याची छलक ३ जुलै रोजी पाहायला मिळणार आहे.