मुंबई : आलिया भट्टला आज कोण ओळख नाही. आलिया भट्टने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:च खूप नाव कमावलं आहे. ज्यामुळे ती आजच्या काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टने नुकतंच रणबीर कपूरसोबत लग्न केलं आणि  त्यामुळे सध्या सगळीकडे तिची सर्वत्र चर्चा होत आहे. आलिया भट्टच्या लग्नानंतर नुकतीच एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरच्या आईला आलिया भट्टला सून बनवण्याचा पश्चाताप होत आहे.  


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे आणि याच कारणामुळे आलिया भट्टला सून बनवल्यानंतर नीतू कपूरला पश्चात्ताप का करावा लागतो. असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आलिया भट्टला सून बनवल्यानंतर तिची सासू नीता कपूर यांना का पश्चाताप होत आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार


आलिया भट्टला सून बनवल्यानंतर नीतू कपूरला का पश्चाताप होतोय. 
आलिया भट्टला आजच्या काळात कोणात्याही विशेष ओळखीची गरज नाही. ज्यामुळे आजच्या काळात सर्वजण तिला ओळखतात आणि तिचा खूप आदर करतात. नुकतीच आलिया भट्टबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे नीतू कपूरला आलिया भट्टला तिची सून बनवण्याचा पश्चाताप होत आहे. कारण सूत्रांनुसार, नीतू कपूर म्हणतेय की, जेव्हापासून तिचं लग्न झालं आहे. 


तेव्हापासून आमचं नीट बोलणच नाही झालं. यानंतर नीतू यांनी गंमतीत सांगितलं की, त्यामुळे मला पश्चाताप होतो की, आलियाला सून बनवून कारण लग्नाआधी आम्ही खूप गप्पा मारायचो. यानंतर नीतू कपूर हसायला लागते.