पुणे : स्वातंत्र्य भिक मागून मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी हे  विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रनौतचं स्वातंत्र्यावर मोठं विधान


कंगानाने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर विक्रम गोखले म्हणाले, " कंगना जे म्हणाली ते खरं आहे, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते, तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे"



विक्रम गोखलेंचं स्फोटक वक्तव्य
होय, कंगना राणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं. पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही.