नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतोय. देशात गेल्या 24 तासांत 46 हजार 951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 
 
 112 दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 46 हजार 081 कोरोना संसर्गामुळे ग्रस्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 212 जणांचा बळी गेला आहे.


देशभरात आतापर्यंत 1 लाख 59 हजार 967 जणांचा बळी गेला आहे. कोरोनावर गेल्या 24 तासांत 21 हजार 180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 51 हजार 468 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या देशभरात 3 लाख 34 हजार 646 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा : आता आलाय खतरनाक हायब्रिड कोरोना व्हायरस; जगभरातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ