देशाची आर्थिक, सामाजिक रचना आणि वंचित घटकांच्या संरक्षणासाठी माध्यम स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे, असं मत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा (Dr. Subhash Chandra) यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.. पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची झी मीडियाची तयारी आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.