मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प २०१८ सादर केला. मात्र, हा अर्थसंकल्प २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेटलींचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याची, टीका अशोक चव्हाणांनी केलीय.


तर जेटलींनी निव्वळ आकड्यांचा खेळ केल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलीय. राहुल गांधी मात्र कुठलीच प्रतिक्रिया न देताच निघून गेले.