अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ जवळ शुक्रवारी रात्री 9 बोटी आणि 55 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. एका आठवड्यात 13 बोटी आणि 79 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी कच्छमधील हरामी नाल्याजवळ बीएसएफने 5 पाकिस्तानच्या बोटी पकडल्या होत्या. या बोटीमध्ये 3 पाकिस्तानी होते.


गेल्या महिन्यात देखील बीएसएफने पाकिस्तानातील एका मच्छीमारला पकडले होते. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर ही बोट जप्त केली होती.