नागपूर  : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी विधानसभेत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर गुन्हेगारीत सर्वात वरच्या स्थानावर असताना मुख्यमंत्री नागपूर पोलिसांचं अभिनंदन करत आहेत. सरकारला लाज वाटत नाही का असा सवाल अजित पवारांनी विचारला.


राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत हे सांगताना अजितदादांनी सरकारचे वाभाडे काढले. राज्यात महिला असुरक्षित आहेत. नागपुरात मुन्ना यादवला पोलीस पकडू शकत नाहीयेत हे सांगताना अजितदादांनी राज्यात यादवी माजल्याची टीका केली.