नाशिक : आयुष्यात जो सर्वात जास्त व्यस्त असतो तोच कुठल्याही कामासाठी वेळ काढू शकतो, असे मत एस्सेल समूहाचे प्रमुख आणि खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुभाष चंद्रा फाऊंडेशनची स्थापना करण्यात आलीय. यानिमित्तानं त्यांनी नाशिकमधील तरुणांची संवाद साधला. 


या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुभाष चंद्रा हे संभ्रमात असलेल्या तरुणांचा संभ्रम दूर करतात. यावेळी त्यांनी श्रीनगरमधले तरुण हे भारतीयांबरोबर असून श्रीनगरमधल्या नागरिकांना शांती पाहिजे असेही ते म्हणालेत.