नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं. या सभेत मुख्यमंत्रांनी भाषणादरम्यान कांदा महाग झाला काय किंवा स्वस्त झाला काय सरकारला अडचणीचाच आहे असं म्हटलं. 


अधिकारी झोपेत असतात त्यांना जागं करून मग आम्ही शेतक-याची कामं करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय शेतक-याल ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.