सातारा : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या स्मृती दिनी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली. 


मुख्यमंत्र्यांचं मत आणि शरद पवारांचा टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी समाधी स्थळावर आदरांजली वाहिल्यावर यशवंतराव यांचे विचार कुणीही अंमलात आणले नाही, असं मत व्यक्त केलं. तर हे वक्तव्य म्हणजे मोठा विनोदच आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला. 


यशवंतराव चव्हाणांना आदरांजली


महसूल मंत्री चंद्राकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकार यांनीही यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.