सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पून्हा एकदा रंगणार असं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा नारायण राणेंचा दावा शिवसेनेनं खोडून काढलाय आहे. मंत्रीपद मिळावं, यासाठी राणे असे दावे करतायत. प्रत्यक्षात राणेंची राजकीय घसरण झालीय असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.



तर, सिंधुदुर्गात शिवसेनाच वरचढ आहे, असा प्रतिदावाही खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.