मुंबई : गाडीने झाडाला धडक दिल्याने पहाटे पालघर - माहीम रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.


चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं  सांगण्यात येत आहे. गाडीत तारापूरच्या तामोरे कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते.