COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अंकुश आरेकर या युवा कवीची बोचतंय म्हणून ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या कवितेत अगदी लवासापासून ते भाजपा सरकारमधील सर्वच मुद्यांवर कवितेच्या माध्यमातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे.


या कवीतेतील मुद्दे सरकारला घायाळ करणारे नक्कीच आहेत, एकूण हेकेखोर आणि शेतकरी विरोधी मुद्यांचा सरकारला फटका बसणार आहे, या कवीच्या आक्रोशावरून दिसून येत आहे.