मुंबई : स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत तोंडपाटीलकी सुरू झालीय... यामुळं शिवसेनेचंच नुकसान होईल, असा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी केलाय. तर असा दावा करणा-यांच्या मेंदूचा इलाज केला पाहिजे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहा दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया