मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरात छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.  ईशान्य मुंबईत एक वेळ अशी होती की राष्ट्रवादी नगरसेवक जास्त होते त्याचं काय झालं, असा प्रश्नही त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. तर राज्य आणि केंद्र सरकारवही टीका केली. तर मोदींची राहुल गांधींनी घेतलेल्या गळाभेटीवरही त्यांनी मार्मिक टीपणी केली.