मुंबई :  माहीम - पालघर मार्गावर पाटीलवाडी येथे पहाटे झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार झाले. यात चालकाचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून एका वडाच्या झाडाला कारने जोरात धडक दिली. कारमधील पाच तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये 
1) निकेश मोहन तामोरे  (25) रा. तारापूर घिवली 
2) किरण परशुराम  पागधरे (30) रा.वडराई
3)संतोष वामन बहिराम. (37) रा. खाणपाडा
4) दीपेश रघुनाथ पागधरे  (25) रा. सातपाटी
5) विराज अर्जुन वेताळ  (25) गाडी  चालक व मालक, रा.पालघर.