मुंबई : मुंबई विद्यापिठानं पुन्हा एकदा निकालाची डेडलाईन वाढवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ३१ ऑगस्टपर्यंत सगळे निकाल लागतील अशी माहिती विद्यापिठानं कोर्टाला दिलीय. ऑनलाईन पेपर तपासणीनं होणाऱ्या विलंबानं विद्यार्थ्यांचं अख्ख वर्ष वाया जाण्याची वेळ आलीय.


आतापर्यंत ४०८ शाखांचे निकाल जाहीर झाले. आज १४ विभागांचे निकाल जाहीर झाले असून अद्याप ६९ निकाल जाहीर करण्याचं आव्हान आता विद्यापीठासमोर आहे.