मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात.   शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी या मनुष्यासाठी अशुभ आहेत हे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. रविवारी सूर्यास्तावेळी अगोदर मीठाचा उपयोग करु नये. हे अशुभ मानलं जातं.


2: रविवारी गरज नसल्यास बुटं घालू नयेत.


3: रविवारी राईच्या तेलाने डोक्याची मालीश करु नये. दूध जळू नये याची देखील काळजी घ्यावी.


4: रविवारी तांब्याशी बनलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर करु नये.


5: निळा, काळा, ग्रे रंग रविवारी वापरु नये.