मुंबई : अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो मात्र त्याचा हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा वास्तुशास्त्राच्या परिणामामुळे हे होत असते. 


१. तुमच्या घरात बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक सामान असेल तर ते लगेचच ते फेकून द्या.
२. घरात लावण्यात आलेल्या झाडांची पाने सुकल्य़ास ती लगेचच काढून टाका.
३. मधमाशांनी पोळं तयार केल्यास ते लगेच हटवून टाका. 
४. घरात कोळ्यांनी जाळ केल्यास ते दूर करा.