नवी दिल्ली : सरकारी कर्माचाऱ्यांना सरकारच्या धोरणांविषयी टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भारतीय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे अशी टीका करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय.  


जीएसटी देशात लागू करण्याठी जीएसटीएन स्थापन करण्यात आलंय. त्यासाठी सरकारने एका खाजगी कंपनीशी करार केलाय. या कराराविषयी प्रशासकीय यंत्रणेतून सार्वजनिक टीका करण्यात आलीय. याचपार्श्वभूमीवर जेटलींनी ही टीका केलीय.