नवी दिल्ली :  देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 147 व्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली.


केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही आदरांजली वाहिली.