नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीत एका सभेत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केलाय. 


सर्जिकल स्ट्राइक करून लष्करानं स्वतःचं काम केलं. मात्र त्याचं श्रेय घेण्याचा भाजपानं प्रयत्न करू नये, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.