मुंबई : 'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही कविता ऐकल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.


पाकिस्तानला खडे बोल सुनावणारी तसेच भारतीय लष्कराचे सामर्थ्य या कवितेद्वारे सांगण्यात आलेय.