इस्लामाबाद :  भारताने पाक व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवादी कॅम्पला नेस्तानाबूत केल्यानंतर त्याचा राग येऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना समन्स बजावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरी येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ११ दिवसानंतर भारताने सर्जिकल स्टाइक करून पाकिस्तानला धडा शिकविला आहे. 


ही गोष्ट पाकिस्तानला रुचली नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावून बोलावून घेतले आहे.