न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे. दहशतवादाचा मुद्दा तसंच काश्मीर प्रश्नावरून सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला लक्ष्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज भाषणात काय म्हणाल्या? 


- दहशतवाद पोसणं काहींचा छंद


- दहशतवाद पोसणाऱ्यांना वाळीत टाका


- काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये


- काश्मीर भारताचा भाग आहे आणि राहणार, स्वप्न बघणं सोडा


- बलुचिस्तानमधल्या जनतेवर सरकारकडून अत्याचार


- मैत्रीसाठी आम्ही हात पुढे केला, पण आम्हाला उरी आणि पठाणकोट मिळालं


- दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ कोण देतं?