मुंबई : विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा भारत कित्येक पटींनी पुढे आहे. बहुतेक वेळा पाकिस्तान स्वत:च्या विकासापेक्षा भारतातलं वातावरण कसं खराब करता येईल याकडेच लक्ष देतं. ही प्रतिक्रिया तुम्हाला भारतीयाची वाटेल, पण पाकिस्तानमधल्याच व्यक्तींनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधल्या टीव्हीवरच्या चर्चेवेळी पाकिस्तान भारतासारखा का होऊ शकत नाही, यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान अनेक मुद्द्यांना हात घालण्यात आला. 


असे नेमके कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे भारत पाकिस्तानपेक्षा पुढे आहे, यासाठी पाहा हा व्हिडिओ.