मुंबई : उऱी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर देशभरातूने लष्कर तसेच मोदी सरकारचे अभिनंदन केले जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने योग्य ते पाऊल उचलले, पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा होता अशा प्रतिक्रिया प्रत्येक भारतीयाची आहे. 


बॉलीवूड अभिनेत्यांनीही भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर त्यांचे अभिनंदन केलेय. बॉलीवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार, किंग खान शाहरुख, सनी देओल, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन लष्कराचे कौतुक केलेय.