मुंबई : विराट-अनुष्कामध्ये कधी ब्रेकअप तर पॅचअपच्या चर्चा नेहमीच कानावर पडत असतात. मात्र, आता या दोघांनी एकत्र दिवाळी सेलिब्रेट केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या प्रेमाने अनुष्काला गोव्यापर्यंत खेचून नेलयं. लव्ह बर्ड्स अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने गोव्यात एकत्र दिवाळीचं सेलिब्रेशन केलं. 


एव्हढचं नाही तर दोघांनी इंडियन सुपर लीगच्या फुटबॉल मॅचचाही मनमुराद आनंद लुटला. विराट त्याच्या टीमला चीअर करण्यासाठी आला होता. 


अनुष्कासाठी ही दिवाळी खास ठरलीय. तिच्या 'ऐ दिल है मुश्किल'ला बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग मिळालीय. त्यामुळे अनुष्का सध्या सातवे आसमांनपर आहे. 


विराट अनुष्काच्या बाबतीत खुपच प्रोटेक्टीव्ह आहे. अनुष्काच्या सिनेमांच्या सेटवरही विराट सारखा जात असतो. ही जोडी फॅन्सलाही प्रचंड आवडते. आता विराट अनुष्का लग्नासाठी कधी होकार देते? याचीच वाट बघतोय. सध्या तरी हे अशक्य वाटत असलं तरी मुश्किल मात्र नाही.