मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सशक्तिकरण बाबत बोलणाऱ्या अभिनेत्री वैयक्तीक जीवनात घरगुती नोकराकडून देखील वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश भट्ट म्हणतात की, मायानगरीमध्ये यश म्हणजे भावनात्मक स्वतंत्रता नाही. वास्तवात हा एक त्रास आहे. मी अनेक अभिनेत्रींना पाहिलं आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. महिला सशक्तीकरणवर बोलतात पण घरातील नोकराचं काम करणाऱ्या कडून देखील त्रास सहन करावा लागतो.


महेश भट्ट यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.