नाशिक : शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ