मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणा-या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि महाराष्ट्र कन्या ललिता बाबर यांचा सरकारने एक कोटी रुपये देऊन गौरव करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे.