नाशिक : रिक्षा आंदोलनावर चोहीकडून टीका झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याना रिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही असं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षा जाळणे हा मनसेचा कार्यक्रम नाही, सरकारविरोधातला राग आहे, असं राज यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरसंदर्भात निर्णय त्यांच्या अंगलट येणार असल्याचही ते म्हणालेत.


रिक्षा आंदोलन का थांबवले आहे, हे सांगताना राज म्हणालेत नवीन रिक्षा अजून रस्त्यावर आलेल्या नाहीत.