अलिबाग : महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर झालाय. पुढे हा आराखडा रायगड जिल्हास्तरीय समितीपुढे पाठवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकमंत्री प्रकाश मेहता अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. य आरखड्यानुसार किल्याचं संवर्धन , रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे संवर्धन,  तत्कालीन मार्गिकेचे बांधकाम, पर्यटकांसाठी सोयी सुविधा आणि सुरक्षेच्या बाबी, राजमाता जिजाऊंचा वाडा आणि समाधी या ठिकाणांची दुरुस्ती, तसचं रोप वे, रायगड परिक्रमा मार्ग अशा अनेक कामांचा समावेश आहे.