औरंगाबाद : नोट बंदीच्या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर चांगलाच हशा पसरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या पावलामुळे आता गरीब आणि श्रीमंत एकाच रांगेत आल्याचं ते मिश्किलपणे म्हणाले.