कल्याण : भाजपला या देशातली सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणजवळच्या वरप गावात आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अच्छे दिन, नोटाबंदी, गोहत्या, शेतकरी कर्जमाफी या आणि इतर मुद्द्यांवरुन भाजपवर टीकेची तोफ डागली.