परभणी : हंडाभर पाण्यासाठी टँकरपाठीमागे धावपळ करावी लागत असल्यानं महिला आता आत्महत्येचा मार्ग पत्करु लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धावपळीतून सुटका मिळवण्यासाठी स्वत:च्या घरी पाण्याचा बोअर घ्या अशी मागणी पत्नी करत होती. आठ दिवस मागणी करुनही पतीन घरात पाण्याचा बोअर घेतला नाही. 


यामुळे एका विवाहितेनं स्वत: वर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणीत घडलीय.