मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदानासाठी रांगेत उभा असताना महादेव चाळके यांना हार्ट अॅटक आल्याने मतदाराचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील सुकीवली इथे ही घटना घडली.


महादेव चाळके हे माजी सैनिक होते. ते वय 64 वर्षे होते.