मुंबई : भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये खलबतं सुरु झाली आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळा नांदगावकर यांच्या मातोश्रीवर जाण्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपसोबतची युती तुटल्यानंतर मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच बाळा नांदगावकर यांच्या मातोश्री भेटीमुळे मनसे-शिवसेनेची युती होणार का आणि राज्यातल्या राजकारणाचं समिकरण बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.