मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यात जागावाटपाबाबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने मुंबईत रिपाईला 20 जागा देऊ केल्या. मात्र रिपाईकडून ३० जागांची मागणी केली जातेय. 


दोन्ही पक्षात तोडगा न निघाल्याने विनोद तावडे - रिपाइंची आता मुख्यमंत्र्याबरोबर बैठक होणार आहे. बैठक थोड्याच वेळेत सुरु होणार आहे. तर महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष मुंबईत 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे